मुलुंडमध्ये चाळीची संरक्षक भिंत कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्या दरम्यान मुलुंड पश्चिम परिसरातील कलपादेवी पाडा परिसरातील वायदे चाळीची संरक्षक भिंत कोसळली. त्यात दिलीप वर्मा (३५) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास वायदे चाळीतील संरक्षक भिंत कोसळली.