दहशदवाद्यांना संपवलेच पाहिजे : देवेंद्र फडणवीस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दहशदवाद्यांना संपवलेच पाहिजे : देवेंद्र फडणवीस

नागपूर : दिल्ली, मुंबईत आणि देशातील विविध भागात आतंकवादी पकडल्याच्या घटनाक्रमावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी चिंता व्यक्त केली. या विषयवार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, " देशात आणि विशेषतः मुंबईत आतंकवादी पकडल्या जाणे ही धोक्याची घंटा आहे. अशा लोकांना शोधणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारच्या घटना आम्ही होऊ देणार नाही. अशा लपलेल्या लोकांना- आतंकवाद्यांना संपवलेच पाहिजे. " असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.